Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फार्मसीचे योगदान महत्त्वाचे

0
0
‘देशाच्या विकासामध्ये जसा अन्य क्षेत्रांचा वाटा आहे, तसेच फार्मसी क्षेत्राचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचा लाभ घेणे आवश्यक आहे,’ असे मत असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेश बुरांडे यांनी व्यक्त केले.

हायकोर्टाने एमआयडीसीला फटकारले

0
0
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सर्रासपणे गोदावरी नदीत मिसळत असल्याने प्रचंड प्रदूषण होत असल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) फटकारले.

पान विक्रेत्यांचे लोकप्रतिनिधींना साकडे

0
0
राज्य सरकारने गुटखा तंबाखूसह सुगंधी सुपारीवर लादलेली बंदी अन्यायकारक असल्याचे सांगत नाशिक जिल्हा पान विक्रेता संघाने रक्षाबंधन मोहीम हाती घेतली आहे.

महापालिकेचा भूसंपादनावर भर

0
0
सिंहस्थासाठी करण्यात येणा-या विकासकामांसाठी कमीत कमी वेळेत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.

घरबाजारात अस्थिरता नाही...

0
0
जागतिक मंदी आणि बांधकाम व्यवसायापुढे सातत्याने येत असलेल्या विविध अडचणी यांच्याशी एकंदरीतच रिअल इस्टेट मार्केटला सध्या झगडावे लागत आहे.

सीसीटीव्हीच्या टप्प्यात पिंपळगाव

0
0
कांदा व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पर्यटनाद्वारे जळगावचा कायापालट

0
0
सुवर्णनगरी म्हणून ख्यात असलेल्या जळगावला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. याद्वारेच जिल्ह्यातील सहा स्थळांचा विकास केला जाणार आहे.

'घर करेक्शन'ची शक्यता नाही!

0
0
मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट कोसळणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या असल्या तरी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात मोठे 'करेक्शन' येण्याची शक्यता नाही, असे ठाम मत या क्षेत्रातील तज्ज्ञ मांडत आहेत.

कलाकारांची फजिती!

0
0
नुकताच एका पक्षाला कलाकरांचा पुळका आला. शहरात काहीतरी सांस्कृतीक वगैरे करावं यासाठी त्यांनी एकांकीका महोत्सव भरवण्याचा निर्णय घेतला. पडत्या फळाची आज्ञा असल्याने सर्वच अभि ‘नेते’ कामाला लागले. वरचा ‘आदेश’ असल्याने सर्वांनी कंबर कसून काम सुरु केले.

प्रत्येक क्षेत्राला गरज मानसशास्त्राची

0
0
‘तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या माणसांमार्फतच त्याचा वापर केला जातो. त्यामुळे मानसशास्त्राची गरज आज प्रत्येक क्षेत्राला आहे,’ असे मत मॅनेजमेंट कन्सलटंट गजेंद्र मेधी यांनी व्यक्त केले.

रॅगिंग म्हणजे विकृतीच

0
0
‘कॉलेजमध्ये घडणा-या रॅगिंगच्या घटना म्हणजे निव्वळ विकृती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रॅगिंगपासून दूर राहून कायद्याचे पालन करावे,’ असे मत दिंडोरी दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. ई. लोकवाणी यांनी व्यक्त केले.

वादाच्या भोवऱ्यात पोषण आहार

0
0
विद्यार्थ्यांना शाळेतच माध्यान्ह भोजन देण्यासाठी केंद्र सरकारची पोषण आहार योजना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कधी या आहाराचा दर्जा तर कधी पुरवठ्यामधील घोळ यामध्ये अडकलेली ही योजना सरकार आणि शाळांमधील वादाचे कारण बनली आहे. चांगल्या उपक्रमावरून वाद निर्माण व्हावेत हे योजनेच्या अंमलबजावणीचे अपयशच म्हणावे लागेल.

विवेक उलगडणार दृश्यकला

0
0
आधुनिक भारतीय दृश्यकलेच्या इतिहासात महाराष्ट्राच्या चित्र-शिल्प परंपरेचे योगदान अभूतपूर्व आहे.

पुणे विद्यापीठाचे ‌बारकोड

0
0
परीक्षा विभागातील अनागोंदी कारभारांमुळे धडा घेत अखेर पुणे विद्यापीठाने परीक्षा पध्दतीत सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिणामी ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षांपासून सर्व अभ्यासक्रमांच्या पेपरर्सना बारकोड पध्दती लागू केली जाणार आहे.

जन्म नोंदणीचा खेळ

0
0
जन्म नोंदणीचा दाखला देण्यासाठी आवश्यक स्टेशनरी नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासन सर्वसामान्यांना राजरोसपणे वेठीस धरत आहेत.

‘नेट’ पुन्हा बॅकफूटवर?

0
0
अधिव्याख्याता पदासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘नेट’ परीक्षेत पुन्हा बदल होण्याबाबत पुनर्विचारास चालना मिळाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे या विषयावर पुणे विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात परीक्षेच्या तिसऱ्या बहुपर्यायी स्वरूपावर बहुतांश तज्ज्ञांकडून आक्षेप आला.

सचिन, तू आमच्या आयुष्यातील अंधार दूर केलास!

0
0
नाशिकपासून ५० किलोमीटरवर त्र्यंबक तालुक्यातील वेळुंजे शिवारात असलेल्या पाड्यातील घरांमध्ये यापूर्वी कधीही विजेवरचे दिवे लागले नाही. मात्र सचिन तेंडुलकर व स्नायडर इलेक्ट्रिकल्स यांच्या 'स्प्रेडिंग हॅप्पिनेस' प्रकल्पांतर्गत हेदआंबासह परिसरातील पाडे सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी उजळून टाकलेत.

सौरऊर्जेने उजळले गाव...

0
0
त्र्यंबकपासून काही किलोमीटरवर असलेल्या वेळुंजे परिसरात विविध पाड्यांची वस्ती आहे. नाशिक शहरापासून ५० किलोमीटरवर असूनही हे पाडे अद्याप विजेला पारखे होते.

‘एलबीटी’ने दमवले

0
0
‘एलबीटी’ कराच्या रूपात महापालिकेकडे २१ ऑगस्टपर्यंत ९६ कोटी ४५ लाख रूपयांचा महसूल जमा झाला आहे. जकातीच्या उद्दिष्टापेक्षा एलबीटीतून जमा होणारा महसूल कमी असल्याने महापालिकेत चिंतेचे वातावरण आहे.

कांद्याची आवक वाढली

0
0
चीनचा कांदा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला असल्याच्या अफवेचा बुधवारी कांदा आवकीवर परिणाम झाला. सटाणा मार्केट आणि नामपूर सबमार्केटमध्ये कांद्याची आवक वाढल्याचे दिसून आले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images