Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

...आणि 'भाई' नरमले

$
0
0
जिल्हा काँग्रेसचे प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकला आलेल्या आमदार भाई जगताप यांनी गेल्या महिन्यात आक्रमकपणे काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची तयारी करा’ असे आवाहन करत राष्ट्रवादीला आव्हान दिले.

सर्वांचीच मागणी डीपी फेटाळा

$
0
0
आपल्याला हवा तसा ‌विकास आराखडा (डीपी) मंजूर करुन घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार जयंत जाधव यांनी सुलेखा वैजापुरकर यांच्या नावाची शिफारस केली होती.

मंत्र्यांचा जिल्हा : ‘ट्रेकिंग’अनागोंदीचे !

$
0
0
सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन अशी दोन्ही खाती असलेल्या मंत्र्यांच्याच जिल्ह्यात चक्क दोन कोटी रुपयांचा पर्यटन निधी विनावापर पडून असल्याची बाब समोर आली आहे.

सुवर्णा मटालेंचे जात प्रमाणपत्र वैध

$
0
0
नाशिक महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुवर्णा मटाले यांच्या जात प्रमाणपत्राबाबत अलका आहिरे यांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत चौकशी होऊन विभागीय जातपडताळणी समितीने जात प्रमाणपत्र वैध ठरवले असून, अलका आहिरे यांचा तक्रार अर्ज फेटाळला आहे.

उस्मानीचा शोध : ATS मनमाडमध्ये

$
0
0
मुंबईच्या मोक्का कोर्टातून पसार झालेला दहशतवादी अफजल उस्मानीच्या शोधासाठी एटीएसचे एक पथक मनमाड शहरातही आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या पथकाने मनमाड रेल्वे स्टेशनसह शहर परिसर पिंजून काढला.

भारनियमामुळे नाशिककर हैराण

$
0
0
गणेशोत्सवाच्यानंतर विजेच्या लपंडावाने पुन्हा नाशिककरांना त्रस्त केले असतानाच वादळवाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे वीज खंडित होण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे. त्यामु‍ळे नागरिकांमध्ये महावितरणबद्दल प्रचंड नाराजी आहे.

मरणकळा

$
0
0
मरणपावलेल्या व्यक्तीवर चांगल्या वातावरणात अंत्यसंस्कार व्हावेत अशी आप्तेष्ठांची अपेक्षा असते. मात्र अस्वच्छता, तुटलेले बेड, पडक्या भिंती, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था अशा अनेक समस्यांमुळे नाशिकरोड परिसरातील स्मशानभूमींची दूरवस्था झाली आहे.

इथेही लेटलतीफ

$
0
0
‘प्रशासकीय काम अन् चार महिने थांब’ अशी म्हण उगाचच नाही रूढ झाली. कोणतेही काम शक्य तितक्या उशीरा करायचे असा सरकारी माणसाचा दंडक असतो. त्यामुळेच ही म्हण रूढ झाली असावी.

आराखड्यावरून शेतकरी आक्रमक

$
0
0
महिनाभरापासून चर्चेत असलेल्या शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्याचा (डेव्हलपमेंट प्लॅन) वाद गेल्या तीन दिवसांपासून तीव्र झाला आहे. या आराखड्यातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर येणारी गदा पाहता शेतकरी आक्रमक झाले आहेत.

रजिस्ट्रार ऑफिस; छे समस्यांचे आगार

$
0
0
जमीन खरेदी-विक्रीच्या नोंदणीसाठी महाराष्ट्र सरकारने नाशिकमध्ये विविध ठिकाणी रजिस्ट्रार कार्यालये उभारली आहेत. त्यातील त्र्यंबकरोडच्या कार्यांलयात मुलभूत सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

शहरातील रेशन दुकाने अनधिकृत

$
0
0
शहरातील दोनशेहून अधिक रेशन दुकाने अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) परवाना घेण्याची टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पिस्तुलाच्या दाखवून भाविकांना लुटले

$
0
0
येथील अनकाई किल्ल्याजवळ सोमवारी पहाटे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना पिस्तुलचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी होणार कर्मचारी भरती?

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील गट ‘क’ व गट ‘ड’ ची तीन टक्के पदे भरण्याची मर्यादा शिथ‌िल करून सर्व रिक्त पदे भरण्याची मागणी आमदार जयवंतराव जाधव यांनी केली होती.

रेशीम विक्री केंद्रात कच्च्या मालाचे दुर्भिक्ष्य

$
0
0
शहरातील महाराष्ट्र राज्य रेशीम विक्री केंद्रामध्ये कच्चा माल शिल्लक नसल्याची तक्रार घेऊन सुमारे १०० विणकरांनी विक्री अधिकारी अशोक कांबळे यांना घेराव घालून आपला संताप व्यक्त केला.

नाशिकच्या कंपनीचा जागतिक सन्मान

$
0
0
दोन वर्षांपूर्वी पोलंडवर स्वारी करणाऱ्या ऋषभ इन्स्ट्रुमेंट या नाशकातील कंपनीशी ग्लोबल एन्व्हायर्नमेंट फंड (जीईएफ) या वैश्विक संस्थेने करार केला आहे.

पावसामुळे कांद्याची आवक रोडावली

$
0
0
रविवार सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी उन्हाळी कांद्याची आवक मोठया प्रमाणात रोडावली. बाजारभावातही थोडा उतार आला असून, सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलने कांदा विक्री झाली.

तणनाशकांचे दुष्परिणामही समजून घेणे गरजेचे

$
0
0
जनुकीय परिवर्तित पिकांचे व तणनाशकांचे दुष्परिणामही समजून घेणे गरजेचे आहे. यावर जागतिक तसेच आपल्याकडील कामातील फरक आहे. अशा पिकांचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो, असा सूर जीवन-उत्सव अभ्यास गटातर्फे आयोजित नवरचना विद्यालयातील कार्यक्रमात निघाला.

अर्थनीतीचाच अर्थव्यवस्थेवर परिणाम

$
0
0
‘भारताने अवलंबलेल्या चुकीच्या आर्थिक नीतीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर अतिशय गंभीर परिणाम झाला आहे. डॉलरचे वाढते मूल्य, सतत वाढती महागाई, बेरोजगारी व आर्थिक असमतोल याला आपली फसलेली आर्थिक धोरणे कारणीभूत आहेत’ असे मत संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.

सरकारी हॉस्टेल्सचा कारभार सुधारा

$
0
0
अनुसूचित जाती-जमातीच्या मुलामुलींसाठी उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी शासनाने शासकीय आश्रमशाळा व शासकीय हॉस्टेल सुरू केली.

पावसाची वाटचाल शंभरीकडे

$
0
0
परतीच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील पावसाची सरासरी यंदा शंभरी पार करण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पावासाचा जोर वाढला असून, यंदा सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ९९ टक्के पाऊस झाला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images