Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बच्चेकंपनीमुळे गेमझोन हाऊसफुल्ल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

दिवसेंदिवस बदणाऱ्या काळात नागरिकांचे रहाणीमान बदलत असतांना जुगारप्रमाणे गेमचे देखील प्रकार वाढले आहेत. यात गेमझोन व सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुलांची गेम खेळण्यासाठी गर्दी वाढ‌त आहे. प्रमाणापेक्षा अधिक गेम खेळल्यामुळे यातील बहुतांश चिमुकल्या मुलांना चष्मे लागले आहेत. यासाठी पोलिस प्रशासन किंवा संबंधित विभागाने अल्पवयीन मुलांना व्यसन लावणारे गेमझोन बंद करण्याची मागणी केली जात आहे.

मानवाने दिवसेंदिवस प्रगती करत असतांना काही चुकीच्या बाबी देखील आत्मसाद करायला सुरुवात केली आहे. एकीकडे झपाट्याने विकसित होत असलेल्या भारत देशात अल्पवयीन मुलांचा गेमझोन किंवा सायबर कॅफेकडे वाढता कल दिसून येत आहे. मैदानी खेळांची होत असलेली कमतरता, एकटेपणा, अलिप्तपणा यामुळे घराघरांमधील लहान मुले सुटीच्या काळात गेमझोन आणि सायबर कॅफेमध्ये व्हिडीओ गेम खेळण्यासाठी मात्र अधिक प्रमाणात जातांना दिसतात. अनेक हौशी आणि स्वत:ला उच्चभ्रू समजणारे पालक आपल्या पाल्यांना गेमझोन किंवा सायबर कॅफेमध्ये पाठविण्यासाठी विशेष आग्रही दिसतात.

मुख्य म्हणजे ज्या मुलाचे वयच काही समजण्या पलिकडे आहे, अशा मुलंना पैसै देऊन गेम खेळायला पाठविणारे पालकच गुन्हेगार असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. सातपूर भागात सध्या असलेल्या गेमझोन व सायबर कॅफेमध्ये बहुतांश अल्पवयीन मुलांची व्हिडिओ गेम खेळण्यासाठी गर्दी झालेली आढळून येते. विशेष म्हणजे काही पालकच मुलांना गेम खेळण्यासाठी गेमझोन किंवा सायबर कॅफेमध्ये सोडण्यास येतात. परंतु, आक्रमकता वाढविणारे आणि हाणामारीवर आधारित गेम खेळणाऱ्या पाल्याला भविष्यात होऊ शकणाऱ्या त्रासाची पालकवर्ग चिंता करतांना दिसत नाही काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. यात गेमझोन किंवा सायबर कॅफेमध्ये खेळणारी मुले सुमारे ९० टक्क्यांहून अधिक चष्मेधारक झाले आहेत. यासाठी महापालिका

किंवा पोलिस प्रशासन यांनी अल्पवयीन वयात गेमझोन किंवा सायबर कॅफेवर गेम खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनसाखळी चोरास पाठलाग करून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मंगळसूत्रे आणि सोनसाखळी चोरणाऱ्या अटट्ल गुन्हेगाराला नाशिकरोड पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. अनूप उर्फ गोंडाजी चव्हाण असे त्याचे नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जेलरोडच्या राजराजेश्वर मंगल कार्यालयाजवळ गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी मीना यादव या मुलीसमवेत सायंकाळी फिरायला गेल्या होत्या. बजाज पल्सरवर आलेल्या सोमनाथ उर्फ सोम्या मधुकर चौबे आणि मागे बसलेल्या अनू उर्फ चिक्या गोंडाजी चव्हाण (दोघे रा. अशोकनगर, श्रीरामपूर) यांनी यादव यांची तीन तोळ्याची चेन ओरबडून पलायन केले. पोलिसांनी नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर त्याच दिवशी मोटरसायकलसह चौबेला ताब्यात घेतले. मात्र, अनू फरार होता. तो रविवारी (दि. ५) नाशिकरोड, गोसावीवाडी येथे पत्नीला माहेरी भेटायला येणार असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक निरीक्षक मधुकर रोकडे, सहाय्यक फौजदार अशोक साळवे, खैरनार, साबळे, कय्यूम शेख, दिनकर लवांड, साळुंके यांनी रात्री दहाच्या सुमारास त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ प्राध्यापकांना नेट-सेटमधून सूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राध्यापकांच्या नेमणुकीबाबत सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था असून सिनिअर कॉलेजच्या प्राध्यपकांना नेट-सेटमधून सूट असल्याची माहिती पुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. एस. पी. लवांडे यांनी दिली आहे. यासंदर्भात कुठल्याची अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

'पुक्टो'ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सुप्रिम कोर्टाने सहाय्यक प्राध्यापक नेमणुकी संदर्भात काही दिवसांपूर्वी महत्त्वाचा निकाल दिला आहे. या निकालानंतर विविध प्रकारचे गैरसमज आणि संभ्रम निर्माण झाले आहेत. परिणामी, उच्चशिक्षण क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोर्टाचा निकाल काय आहे हे प्रथम जाणून घ्यायला हवे. पी. सुशीला (व इतर) यांनी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात 'यूजीसी' (व इतर) यांचे विरोधात याचिका दाखल केली होती. अशाच याचिका राजस्थान, दिल्ली, अलाहाबाद व मद्रास हायकोर्टात दाखल होत्या. हायकोर्टाच्या निकालाविरोधात २६ एसएलपी व दोन अवमान याचिका सुप्रिम कोर्टात होत्या. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. विद्यापीठ कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक नेमणूकी संदर्भात युजीसी रेग्युलेशन-२००९ (तिसरी दुरुस्ती) प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व याचिकाकर्ते कोर्टात गेले. हे सर्व याचिकाकर्ते सदरचे रेग्युलेशन प्रसिद्ध होईपर्यंत नोकरीत नसलेले आहेत. कोर्टात यूजीसी अॅक्ट १९५६ मधील कलम २० व कलम २६ वरती सविस्तर चर्चा झाली. यूजीसी कायदा कलम - २० नुसार रेग्युलेशन प्रसिद्ध होण्यापूर्वी आणि नंतरही केंद्र सरकार भूमिका घेऊ शकते. कलम २६ नुसार यूजीसी रेग्युलेशन प्रसिद्ध करू शकते. यूजीसीने रेग्युलेशन प्रसिद्ध करताना केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन केले पाहिजे, असे मत न्यायमूर्तींनी व्यक्त केले आहे.

सदरचे रेग्युलेशन प्रसिद्ध होण्यापूर्वी एमफील व पीएचडी प्राप्त उमेदवारांना नेट-सेट परीक्षेमधून सूट मिळत होती. त्यामुळे अनेक उमेदवारांची सहाय्यक प्राध्यापक पदावर नेमणूक झालेली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनीही हे रेग्युलेशन प्रसिद्ध करण्यापूर्वी एमफिल किंवा पीएचडी पदवी प्राप्त केलेली आहे. त्यामुळे त्यांनाही भविष्यात नेमणुका होण्यासाठी नेट-सेटमधून सूट मिळावी. परंतु, त्यांचे म्हणणे कोर्टाने मान्य केले नाही आणि सर्व याचिका फेटाळल्या.

यूजीसी रेग्युलेशन - २००९ (तिसरी दुरुस्ती) प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारास नेट-सेट पात्रता असणे आवश्यक आहे. परंतु पीएचडीच्या नवीन नियमानुसार पदवी प्राप्त केली असल्यास नेट-सेट मधून सूट आहे. त्यामुळे एमफिल-पीएचडीच्या पदवीमुळे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झालेल्यांना नेट-सेट होणे आवश्यक नाही. तसेच पीएचडी पदवी यूजीसीच्या नवीन नियमाप्रमाणे प्राप्त केली असल्यास २००९च्या रेग्युलेशन नुसार त्यांना नेट-सेटमधून सूट मिळणार आहेच. त्यामुळे सेवेतील प्राध्यापकांनी अस्वस्थ होऊ नये, असे आवाहन प्रा. लवांडे यांनी केले आहे.

व्हॉटस अॅपसारख्या कुठल्याही सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या अफांवर विश्वास ठेवू नये. शंका असल्यास 'पुक्टो'शी संपर्क साधावा.

- प्रा. डॉ. नंदू पवार, उपाध्यक्ष, पुक्टो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत ‘मनसे’ खांदेपालट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेने महापालिकेतील पदाधिऱ्यांच्‍या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल केले आहेत. सभागृहनेतेपदी सलिम शेख तर, गटनेतेपदी अनिल मटाले यांची नियुक्ती केली आहे. महासभेत सोमवारी नवे फेरबदल जाहीर करण्यात आले. त्यामुळे महासभेत उर्वरित काळात मनसेची भूमिका मांडण्याची जबाबदारी आता मटाले आणि शेख यांच्यावर राहणार आहे. दरम्यान, स्थायीत मनसेच्या दोन रिक्त जागांवर मेघा साळवे आणि सुरेखा भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर मनसेने पक्षातील खांदेपालटाला सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात स्थायीवर नियुक्त केलेल्या अनिल मटाले आणि सविता काळे यांचा राजीनामा घेतला होता. मटाले यांना गटनेतेपदाची संधी पक्षातर्फे दिली जाणार असल्याने त्यांचा राजीनामा घेतला होता. सोमवारच्या महासभेत यासंदर्भात घोषणा करण्यात आली. मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांनी पक्षातर्फे मटाले यांची गटनेतेपदी तर, सलिम शेख यांची सभागृहनेतेपदी निवड करावी, असे पत्र दिले होते. त्याप्रमाणे सोमवारी महापौर अशोक ढिकले यांनी या दोघांच्या निवडीची घोषणा केली. त्यामुळे अशोक सातभाईंच्या जागी अनिल मटाले आणि शशिकांत जाधव यांच्या जागेवर सलिम शेख यांची निवड आहे.

स्थायीवर साळवे, भोसले

स्थायी समितीच्या मनसेच्या दोन रिक्त जागांवर मनसेच्या वतीने मेघा साळवे आणि सुरेखा भोसले यांची निवड करण्यात आली आहे. सविता काळे व अनिल मटाले यांनी राजीनामा दिल्याने दोन जागा रिक्त होत्या. या दोन जागांवर पक्षातर्फे साळवे आणि भोसले यांना संधी देण्यात आली आहे. महापौर अशोक मुर्तडक यांनी महासभेत दोघांची निवड जाहीर केली.

स्थायीत आता महिलाराज

महापालिकेच्या स्थायी समितीच्या चौदापैकी दहा सदस्य आता महिला आहेत. शिवसेनेच्या रिक्त दोन जागांवरही महिलांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायीत आता खऱ्या अर्थाने महिलाराज निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत स्थायीत चौदा सदस्य असून, शिवसेनेच्या दोन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसेने आपल्या रिक्त दोन जागांवर सोमवारी अनुक्रमे मेघा साळवे, सुरेखा भोसले यांना संधी दिली आहे. त्यामुळे चौदापैकी दहा सदस्य आता महिला झाल्या आहेत. त्यात विमल पाटील, छाया ठाकरे, नीलिमा आमले, रत्नमाला राणे, संगीता गायकवाड, रंजना भानसी, ललिता भालेराव, रशिदा शेख यांचा समावेश आहे. सभापती शिवाजी चुंभळे, यंशवत निकुळे, राहुल दिवे, कुणाल वाघ असे चारच सदस्य पुरूष आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंचा अभ्यास‘मुक्त’ सराव!

$
0
0

सरावाला वेळ मिळण्यासाठी ४३ खेळाडूंनी धरली मुक्त विद्यापीठाची वाट

फणिंद्र मंडलिक

खेळाडूला गरज असते ती सरावाची आणि त्यालाच वेळ मिळाला नाही तर त्याचे करिअरच संपुष्टात येऊ शकते. म्हणूनच राज्यातील ४३ राष्ट्रीय आण‌ि राज्यस्तरीय खेळाडूंनी सरावाला वेळ देता यावा यासाठी पारंपरिक शिक्षणाला रामराम ठोकून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय अॅथलीट कविता राऊत हिनेही गेल्या वर्षी हाच मार्ग निवडला होता.

खेळाडूंना सरावासाठी कॉलेजकडून वेळ दिला जात नाही, अशी ओरड कायम होत असते. खेळाडूंनाही या नियमातून वगळले नसल्याने त्यांनाही कॉलेजमध्ये हजर रहाणे सक्तीचे केले आहे. विद्यापीठात प्रवेश घेतल्याने खेळाडूंना रोज कॉलेजला उपस्थित रहाण्याची सक्ती नसल्याने सरावासाठी हवा तेवढा वेळ देता येतो. गेल्या तीन वर्षांपासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल ४३ राष्ट्रीय खेळाडूंनी प्रवेश घेतला आहे. यात तलवारबाजी (१), कयाकिंग कनोइंग (१२), अॅथलेटिक्स (३), पॉवर लिफ्टिंग (२), रोईंग (१८), आर्चरी (१), गटका (३), धावणे (१), हाफ मॅरेथॉन (१), बॉक्सिंग (१) अशा खेळाडूंचा समावेश आहे.


पारंपरिक शिक्षण पध्दतीमध्ये सरावाला वेळ देता येत नसल्याने हा पर्याय आम्हाला चांगला वाटला. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही व शिक्षणही पूर्ण होते. पूर्वी हा पर्याय नसल्याने खेळाडूंचे शिक्षण अर्धवट राहात होते.
- कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

मुक्त विद्यापीठात दूर शिक्षण पध्दत असल्याने आठवड्यातून एकदाच अभ्यास केंद्रावर जावे लागते. त्यामुळे खेळाडूंच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. हा पर्याय खेळाडूंसाठी वरदान ठरतो आहे.
- प्रकाश अतकारे,कुलसचिव, यशवंतराव मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चेकंपनीमुळे गेमझोन हाऊसफुल्ल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

दिवसेंदिवस बदणाऱ्या काळात नागरिकांचे रहाणीमान बदलत असतांना जुगारप्रमाणे गेमचे देखील प्रकार वाढले आहेत. यात गेमझोन व सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुलांची गेम खेळण्यासाठी गर्दी वाढ‌त आहे. प्रमाणापेक्षा अधिक गेम खेळल्यामुळे यातील बहुतांश चिमुकल्या मुलांना चष्मे लागले आहेत. यासाठी पोलिस प्रशासन किंवा संबंधित विभागाने अल्पवयीन मुलांना व्यसन लावणारे गेमझोन बंद करण्याची मागणी केली जात आहे.

मानवाने दिवसेंदिवस प्रगती करत असतांना काही चुकीच्या बाबी देखील आत्मसाद करायला सुरुवात केली आहे. एकीकडे झपाट्याने विकसित होत असलेल्या भारत देशात अल्पवयीन मुलांचा गेमझोन किंवा सायबर कॅफेकडे वाढता कल दिसून येत आहे. मैदानी खेळांची होत असलेली कमतरता, एकटेपणा, अलिप्तपणा यामुळे घराघरांमधील लहान मुले सुटीच्या काळात गेमझोन आणि सायबर कॅफेमध्ये व्हिडीओ गेम खेळण्यासाठी मात्र अधिक प्रमाणात जातांना दिसतात. अनेक हौशी आणि स्वत:ला उच्चभ्रू समजणारे पालक आपल्या पाल्यांना गेमझोन किंवा सायबर कॅफेमध्ये पाठविण्यासाठी विशेष आग्रही दिसतात.

मुख्य म्हणजे ज्या मुलाचे वयच काही समजण्या पलिकडे आहे, अशा मुलंना पैसै देऊन गेम खेळायला पाठविणारे पालकच गुन्हेगार असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. सातपूर भागात सध्या असलेल्या गेमझोन व सायबर कॅफेमध्ये बहुतांश अल्पवयीन मुलांची व्हिडिओ गेम खेळण्यासाठी गर्दी झालेली आढळून येते. विशेष म्हणजे काही पालकच मुलांना गेम खेळण्यासाठी गेमझोन किंवा सायबर कॅफेमध्ये सोडण्यास येतात. परंतु, आक्रमकता वाढविणारे आणि हाणामारीवर आधारित गेम खेळणाऱ्या पाल्याला भविष्यात होऊ शकणाऱ्या त्रासाची पालकवर्ग चिंता करतांना दिसत नाही काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. यात गेमझोन किंवा सायबर कॅफेमध्ये खेळणारी मुले सुमारे ९० टक्क्यांहून अधिक चष्मेधारक झाले आहेत. यासाठी महापालिका

किंवा पोलिस प्रशासन यांनी अल्पवयीन वयात गेमझोन किंवा सायबर कॅफेवर गेम खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळी चोरास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मंगळसूत्रे आणि सोनसाखळी चोरणाऱ्या अटट्ल गुन्हेगाराला नाशिकरोड पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. अनूप उर्फ गोंडाजी चव्हाण असे त्याचे नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जेलरोडच्या राजराजेश्वर मंगल कार्यालयाजवळ गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी मीना यादव या मुलीसमवेत सायंकाळी फिरायला गेल्या होत्या. बजाज पल्सरवर आलेल्या सोमनाथ उर्फ सोम्या मधुकर चौबे आणि मागे बसलेल्या अनू उर्फ चिक्या गोंडाजी चव्हाण (दोघे रा. अशोकनगर, श्रीरामपूर) यांनी यादव यांची तीन तोळ्याची चेन ओरबडून पलायन केले. पोलिसांनी नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर त्याच दिवशी मोटरसायकलसह चौबेला ताब्यात घेतले. मात्र, अनू फरार होता. तो रविवारी (दि. ५) नाशिकरोड, गोसावीवाडी येथे पत्नीला माहेरी भेटायला येणार असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक निरीक्षक मधुकर रोकडे, सहाय्यक फौजदार अशोक साळवे, खैरनार, साबळे, कय्यूम शेख, दिनकर लवांड, साळुंके यांनी रात्री दहाच्या सुमारास त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ प्राध्यापकांना नेट-सेटमधून सूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राध्यापकांच्या नेमणुकीबाबत सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था असून सिनिअर कॉलेजच्या प्राध्यपकांना नेट-सेटमधून सूट असल्याची माहिती पुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. एस. पी. लवांडे यांनी दिली आहे. यासंदर्भात कुठल्याची अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

'पुक्टो'ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सुप्रिम कोर्टाने सहाय्यक प्राध्यापक नेमणुकी संदर्भात काही दिवसांपूर्वी महत्त्वाचा निकाल दिला आहे. या निकालानंतर विविध प्रकारचे गैरसमज आणि संभ्रम निर्माण झाले आहेत. परिणामी, उच्चशिक्षण क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोर्टाचा निकाल काय आहे हे प्रथम जाणून घ्यायला हवे. पी. सुशीला (व इतर) यांनी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात 'यूजीसी' (व इतर) यांचे विरोधात याचिका दाखल केली होती. अशाच याचिका राजस्थान, दिल्ली, अलाहाबाद व मद्रास हायकोर्टात दाखल होत्या. हायकोर्टाच्या निकालाविरोधात २६ एसएलपी व दोन अवमान याचिका सुप्रिम कोर्टात होत्या. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. विद्यापीठ कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक नेमणूकी संदर्भात युजीसी रेग्युलेशन-२००९ (तिसरी दुरुस्ती) प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व याचिकाकर्ते कोर्टात गेले. हे सर्व याचिकाकर्ते सदरचे रेग्युलेशन प्रसिद्ध होईपर्यंत नोकरीत नसलेले आहेत. कोर्टात यूजीसी अॅक्ट १९५६ मधील कलम २० व कलम २६ वरती सविस्तर चर्चा झाली. यूजीसी कायदा कलम - २० नुसार रेग्युलेशन प्रसिद्ध होण्यापूर्वी आणि नंतरही केंद्र सरकार भूमिका घेऊ शकते. कलम २६ नुसार यूजीसी रेग्युलेशन प्रसिद्ध करू शकते. यूजीसीने रेग्युलेशन प्रसिद्ध करताना केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन केले पाहिजे, असे मत न्यायमूर्तींनी व्यक्त केले आहे.

सदरचे रेग्युलेशन प्रसिद्ध होण्यापूर्वी एमफील व पीएचडी प्राप्त उमेदवारांना नेट-सेट परीक्षेमधून सूट मिळत होती. त्यामुळे अनेक उमेदवारांची सहाय्यक प्राध्यापक पदावर नेमणूक झालेली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनीही हे रेग्युलेशन प्रसिद्ध करण्यापूर्वी एमफिल किंवा पीएचडी पदवी प्राप्त केलेली आहे. त्यामुळे त्यांनाही भविष्यात नेमणुका होण्यासाठी नेट-सेटमधून सूट मिळावी. परंतु, त्यांचे म्हणणे कोर्टाने मान्य केले नाही आणि सर्व याचिका फेटाळल्या.

यूजीसी रेग्युलेशन - २००९ (तिसरी दुरुस्ती) प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारास नेट-सेट पात्रता असणे आवश्यक आहे. परंतु पीएचडीच्या नवीन नियमानुसार पदवी प्राप्त केली असल्यास नेट-सेट मधून सूट आहे. त्यामुळे एमफिल-पीएचडीच्या पदवीमुळे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झालेल्यांना नेट-सेट होणे आवश्यक नाही. तसेच पीएचडी पदवी यूजीसीच्या नवीन नियमाप्रमाणे प्राप्त केली असल्यास २००९च्या रेग्युलेशन नुसार त्यांना नेट-सेटमधून सूट मिळणार आहेच. त्यामुळे सेवेतील प्राध्यापकांनी अस्वस्थ होऊ नये, असे आवाहन प्रा. लवांडे यांनी केले आहे.

व्हॉटस अॅपसारख्या कुठल्याही सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या अफांवर विश्वास ठेवू नये. शंका असल्यास 'पुक्टो'शी संपर्क साधावा.

- प्रा. डॉ. नंदू पवार, उपाध्यक्ष, पुक्टो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेत ‘मनसे’ खांदेपालट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेने महापालिकेतील पदाधिऱ्यांच्‍या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल केले आहेत. सभागृहनेतेपदी सलिम शेख तर, गटनेतेपदी अनिल मटाले यांची नियुक्ती केली आहे. महासभेत सोमवारी नवे फेरबदल जाहीर करण्यात आले. त्यामुळे महासभेत उर्वरित काळात मनसेची भूमिका मांडण्याची जबाबदारी आता मटाले आणि शेख यांच्यावर राहणार आहे. दरम्यान, स्थायीत मनसेच्या दोन रिक्त जागांवर मेघा साळवे आणि सुरेखा भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर मनसेने पक्षातील खांदेपालटाला सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात स्थायीवर नियुक्त केलेल्या अनिल मटाले आणि सविता काळे यांचा राजीनामा घेतला होता. मटाले यांना गटनेतेपदाची संधी पक्षातर्फे दिली जाणार असल्याने त्यांचा राजीनामा घेतला होता. सोमवारच्या महासभेत यासंदर्भात घोषणा करण्यात आली. मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांनी पक्षातर्फे मटाले यांची गटनेतेपदी तर, सलिम शेख यांची सभागृहनेतेपदी निवड करावी, असे पत्र दिले होते. त्याप्रमाणे सोमवारी महापौर अशोक ढिकले यांनी या दोघांच्या निवडीची घोषणा केली. त्यामुळे अशोक सातभाईंच्या जागी अनिल मटाले आणि शशिकांत जाधव यांच्या जागेवर सलिम शेख यांची निवड आहे.

स्थायीवर साळवे, भोसले

स्थायी समितीच्या मनसेच्या दोन रिक्त जागांवर मनसेच्या वतीने मेघा साळवे आणि सुरेखा भोसले यांची निवड करण्यात आली आहे. सविता काळे व अनिल मटाले यांनी राजीनामा दिल्याने दोन जागा रिक्त होत्या. या दोन जागांवर पक्षातर्फे साळवे आणि भोसले यांना संधी देण्यात आली आहे. महापौर अशोक मुर्तडक यांनी महासभेत दोघांची निवड जाहीर केली.

स्थायीत आता महिलाराज

महापालिकेच्या स्थायी समितीच्या चौदापैकी दहा सदस्य आता महिला आहेत. शिवसेनेच्या रिक्त दोन जागांवरही महिलांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायीत आता खऱ्या अर्थाने महिलाराज निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत स्थायीत चौदा सदस्य असून, शिवसेनेच्या दोन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसेने आपल्या रिक्त दोन जागांवर सोमवारी अनुक्रमे मेघा साळवे, सुरेखा भोसले यांना संधी दिली आहे. त्यामुळे चौदापैकी दहा सदस्य आता महिला झाल्या आहेत. त्यात विमल पाटील, छाया ठाकरे, नीलिमा आमले, रत्नमाला राणे, संगीता गायकवाड, रंजना भानसी, ललिता भालेराव, रशिदा शेख यांचा समावेश आहे. सभापती शिवाजी चुंभळे, यंशवत निकुळे, राहुल दिवे, कुणाल वाघ असे चारच सदस्य पुरूष आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंचा अभ्यास‘मुक्त’ सराव!

$
0
0

सरावाला वेळ मिळण्यासाठी ४३ खेळाडूंनी धरली मुक्त विद्यापीठाची वाट

फणिंद्र मंडलिक

खेळाडूला गरज असते ती सरावाची आणि त्यालाच वेळ मिळाला नाही तर त्याचे करिअरच संपुष्टात येऊ शकते. म्हणूनच राज्यातील ४३ राष्ट्रीय आण‌ि राज्यस्तरीय खेळाडूंनी सरावाला वेळ देता यावा यासाठी पारंपरिक शिक्षणाला रामराम ठोकून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय अॅथलीट कविता राऊत हिनेही गेल्या वर्षी हाच मार्ग निवडला होता.

खेळाडूंना सरावासाठी कॉलेजकडून वेळ दिला जात नाही, अशी ओरड कायम होत असते. खेळाडूंनाही या नियमातून वगळले नसल्याने त्यांनाही कॉलेजमध्ये हजर रहाणे सक्तीचे केले आहे. विद्यापीठात प्रवेश घेतल्याने खेळाडूंना रोज कॉलेजला उपस्थित रहाण्याची सक्ती नसल्याने सरावासाठी हवा तेवढा वेळ देता येतो. गेल्या तीन वर्षांपासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल ४३ राष्ट्रीय खेळाडूंनी प्रवेश घेतला आहे. यात तलवारबाजी (१), कयाकिंग कनोइंग (१२), अॅथलेटिक्स (३), पॉवर लिफ्टिंग (२), रोईंग (१८), आर्चरी (१), गटका (३), धावणे (१), हाफ मॅरेथॉन (१), बॉक्सिंग (१) अशा खेळाडूंचा समावेश आहे.


पारंपरिक शिक्षण पध्दतीमध्ये सरावाला वेळ देता येत नसल्याने हा पर्याय आम्हाला चांगला वाटला. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही व शिक्षणही पूर्ण होते. पूर्वी हा पर्याय नसल्याने खेळाडूंचे शिक्षण अर्धवट राहात होते.
- कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

मुक्त विद्यापीठात दूर शिक्षण पध्दत असल्याने आठवड्यातून एकदाच अभ्यास केंद्रावर जावे लागते. त्यामुळे खेळाडूंच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. हा पर्याय खेळाडूंसाठी वरदान ठरतो आहे.
- प्रकाश अतकारे,कुलसचिव, यशवंतराव मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय खेळाडूंचा अभ्यास‘मुक्त’ सराव!

$
0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

- कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

खेळाडूला गरज असते ती सरावाची आणि त्यालाच वेळ मिळाला नाही तर त्याचे करिअरच संपुष्टात येऊ शकते. म्हणूनच राज्यातील ४३ राष्ट्रीय आण‌ि राज्यस्तरीय खेळाडूंनी सरावाला वेळ देता यावा यासाठी पारंपरिक शिक्षणाला रामराम ठोकून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय अॅथलीट कविता राऊत हिनेही गेल्या वर्षी हाच मार्ग निवडला होता.

खेळाडूंना सरावासाठी कॉलेजकडून वेळ दिला जात नाही, अशी ओरड कायम होत असते. खेळाडूंनाही या नियमातून वगळले नसल्याने त्यांनाही कॉलेजमध्ये हजर रहाणे सक्तीचे केले आहे. विद्यापीठात प्रवेश घेतल्याने खेळाडूंना रोज कॉलेजला उपस्थित रहाण्याची सक्ती नसल्याने सरावासाठी हवा तेवढा वेळ देता येतो. गेल्या तीन वर्षांपासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल ४३ राष्ट्रीय खेळाडूंनी प्रवेश घेतला आहे. यात तलवारबाजी (१), कयाकिंग कनोइंग (१२), अॅथलेटिक्स (३), पॉवर लिफ्टिंग (२), रोईंग (१८), आर्चरी (१), गटका (३), धावणे (१), हाफ मॅरेथॉन (१), बॉक्सिंग (१) अशा खेळाडूंचा समावेश आहे.

पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये सरावाला वेळ देता येत नसल्याने हा पर्याय आम्हाला चांगला वाटला. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही व शिक्षणही पूर्ण होते. फणिंद्र मंडलिक, नाशिक

खेळाडूला गरज असते ती सरावाची आणि त्यालाच वेळ मिळाला नाही तर त्याचे करिअरच संपुष्टात येऊ शकते. म्हणूनच राज्यातील ४३ राष्ट्रीय आण‌ि राज्यस्तरीय खेळाडूंनी सरावाला वेळ देता यावा यासाठी पारंपरिक शिक्षणाला रामराम ठोकून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय अॅथलीट कविता राऊत हिनेही गेल्या वर्षी हाच मार्ग निवडला होता.

खेळाडूंना सरावासाठी कॉलेजकडून वेळ दिला जात नाही, अशी ओरड कायम होत असते. खेळाडूंनाही या नियमातून वगळले नसल्याने त्यांनाही कॉलेजमध्ये हजर रहाणे सक्तीचे केले आहे. विद्यापीठात प्रवेश घेतल्याने खेळाडूंना रोज कॉलेजला उपस्थित रहाण्याची सक्ती नसल्याने सरावासाठी हवा तेवढा वेळ देता येतो. गेल्या तीन वर्षांपासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल ४३ राष्ट्रीय खेळाडूंनी प्रवेश घेतला आहे. यात तलवारबाजी (१), कयाकिंग कनोइंग (१२), अॅथलेटिक्स (३), पॉवर लिफ्टिंग (२), रोईंग (१८), आर्चरी (१), गटका (३), धावणे (१), हाफ मॅरेथॉन (१), बॉक्सिंग (१) अशा खेळाडूंचा समावेश आहे.

डीम्ड कन्व्हेयन्सबाबत कडक कायदा

पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये सरावाला वेळ देता येत नसल्याने हा पर्याय आम्हाला चांगला वाटला. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही व शिक्षणही पूर्ण होते.

- कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

डीम्ड कन्व्हेन्सबाबत मागील राज्य सरकारने केलेला कायदा तितका प्रभावी ठरला नाही. अजूनही अनेक सोसायटीधारक जात्यात असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळेच 'दोन महिन्यांत नवा कायदा बनविण्यात येईल', असे दिलासादायक आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.

मुक्त विद्यापीठात दूरस्थ शिक्षण पद्धत असल्याने आठवड्यातून एकदाच अभ्यास केंद्रावर जावे लागते. त्यामुळे खेळाडूंच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. हा पर्याय चांगला असल्याने खेळाडूंना वरदान ठरते आहे. - प्रकाश अतकारे,

कुलसचिव, यशवंतराव मुक्त विद्यापीठ



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासू अन् मार्गदर्शक नेतृत्व गमावले

$
0
0

नाशिक नगरपालिकेचे अध्यक्ष ते खासदार, आमदार तसेच सहकार खात्यात विविध पदे भूषविणारे अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या निधनाने नाशिक शहरासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. समाजसेवा आणि राजकारण यांची सांगड कशी घालायची याचे ते उत्तम उदाहरण होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू नेतृत्व हरपले आहे. स्थानिक राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकारणात देखील अॅड. ढिकले यांची पकड होती. राजकीय तज्ञ व सल्लागार म्हणून अनेकांना ते सतत मार्गदर्शन करीत असत. राजकारणासोबतच सहकार क्षेत्रात देखील त्यांची पकड होती. त्यांच्या जाण्याने मार्गदर्शक हरपला, अशा प्रतिक्रिया सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून उमटल्या आहेत.

ज्येष्ठ नेते अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या निधनामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातील चतुरस्त्र नेता हरपला आहे. कधीही पराभव माहित नसलेले महत्वाकांक्षी, अभ्यासू, हजरजबाबी, प्रशासनावर वकुब, कुशल संघटक आणि स्वच्छ चारित्र्य असा समन्वय असलेले हे व्यक्तिमत्व कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्रातील मोठे नुकसान झाले आहे.

- छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

दादांच्या निधनाने नाशिक जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. समाजसेवा आणि राजकारण यांची सांगड कशी घालायची याचे ते उत्तम उदाहरण होते. त्यांना मनसेमध्ये आणण्यासाठी मी फार प्रयत्न केले. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून दादांनी मला मुलाप्रमाणेचच वागणूक दिली. त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्ह्याचे व वैयक्तिक माझे फार मोठे नुकसान झाले आहे.

- वसंत गिते, माजी आमदार

उत्तमराव ढिकले मराठा विद्या प्रसारक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. सहकार महर्षी चतुरस्त्र व्याक्तिमत्व असलेल्या दादांच्या निधनाने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आम्ही मोठ्या मार्गदर्शकाला मुकलो आहोत.

- नीलिमा पवार, सरचिटणीस मविप्र

अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या निधनाने नाशिक जिल्हा मुत्सदी राजकारण्याला मुकला आहे. समाजकारण, राजकारण, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात दादांनी घालून दिलेला आदर्श सर्वांनाच मार्गदर्शक ठरणार आहे.

- बाळासाहेब सानप, आमदार

उत्तमराव माझा कॉलेजचा मित्र होता. राजकारणात वावरताना आम्ही एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्या. मात्र, मैत्रीला बाध पोहचू दिली नाही. अपयश त्याला माहितीच नव्हते. राजकारणापलीकडे आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आधार गेल्यासारखा वाटतो.

- विनायकदादा पाटील, माजी मंत्री

स्थानिक राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकारणात देखील त्यांची पकड होती. राजकीय तज्ञ व सल्लागार म्हणून अनेकांना ते सतत मार्गदर्शन करीत असत. त्यांनी केलेले कांद्याचे आंदोलन आजही दिल्लीकरांच्या स्मरणात आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

- हेमंत गोडसे, खासदार

तालिम संघापासून ते सहकारापर्यंत अनेक क्षेत्रांचा त्यांचा अभ्यास होता. नाशिकच्या राजकारणात ते मोठी भूमिका बजावत असे. त्यांच्या जाण्याने एका महान व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत.

- दशरथ पाटील, माजी महापौर

सहकार क्षेत्रातील महामेरू म्हणून स्व. उत्तमराव ढिकले यांना संपूर्ण नाशिक जिल्हा ओळखत होता. दादांनी खासदार, आमदारकीसह सहकार क्षेत्रातील सर्वोच्च पदे भूषवली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रदीर्घ काळ त्यांची एकहाती हुकूमत होती. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रच पोरके झाले आहे.

- तानाजी बनकर, माजी अध्यक्ष निसाका

उत्तमराव ढिकले तथा दादा हे सहकार क्षेत्रातील हेडमास्तर होते. राजकारणातील अनेक बाळकडू दादांनी शिकविले. सहकार वाढविण्याचा परिपाठही त्यांनीच घालून दिला. या महान सहकार महर्षीस भावपूर्ण श्रध्दांजली.

- दिलीप मोरे, संचालक मविप्र

ढिकले दादांच्या रूपाने चतुरस्त्र व्यक्तिमत्व, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नाशिक जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील अजिंक्यतारा निखळला आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याचेच न भरून येणारे नुकसान झाले आहे. माझ्या वैयक्तीक आयुष्यातही ते माझे मार्गदर्शक होते.

- अनिल कदम, आमदार, निफाड

कृषी आणि सहकार क्षेत्रातील आधारस्तंभ म्हणून दादा कायम सर्वांच्या स्मरणात राहतील. सहकार क्षेत्रातही आधारस्तंभासारखी त्यांची भूमिका राहिली आहे. राजकीय क्षेत्रातील एकूण वाटचालीत त्यांनी कार्यकर्ता घडविण्यावरही वेळोवेळी भर दिला. त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या नेत्याला आपण मुकलो आहोत.

- शिरीष कोतवाल, माजी आमदार

समाजाच्या समतोल विकासासाठी अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत असणारा नेता असे त्यांचे वर्णन करता येईल. नाशिक शहराच्या विकासातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शहराच्या विविध प्रश्नांसाठी झगडणारा आणि सहकाराच्या उभारणीतून जिल्ह्याच्या पंखात बळ भरणारा नेता हरपला आहे. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे.

- प्रकाश मते, माजी महापौर

नाशिक जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामध्ये ढिकले साहेबांची भूमिका पितामह अशी म्हणता येईल. नाशिक सहकारी साखर कारखाना, एनडीसीसी बँक यासारख्या संस्थांच्या वाटचालीतही त्यांचे योगदान अत्यंत मोठे होते. त्यांच्या रूपाने जिल्हा मोठ्या नेतृत्वास मुकला आहे.

- अपूर्व हिरे, शिक्षक आमदार

नगराध्यक्ष, आमदार, खासदार तसेच सहकार क्षेत्रातील विविध पदापर्यंत केलेल्या राजकीय प्रवासात अनेक समाजोपयोगी निर्णय घेऊन दादांनी आपले वेगळेपण जपले होते. सामान्यांमधून आलेला सामान्यांचा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल. नाशिक जिल्ह्यातील प्रश्नांची चांगली जाण असलेला नेता हरपल्याने भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

- अॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सलग चार दशकांपासून राजकीय आणि सहकार क्षेत्रात लोकाभिमुख नेतृत्व म्हणून उत्तमराव ढिकले यांची प्रतिमा अभेद्य राहिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाणीव होती. सहकार क्षेत्राचे ते आधारस्तंभ होते. सामाजिक क्षेत्रात वावरताना वैचारिक प्रगल्भताही त्यांच्याजवळ होती. सामाजिक हिताचा विचार करणारे पहिल्या क्रमांकाचे ते नेतृत्व होते असा माझा अनुभव आहे.

- माणिकराव कोकाटे, माजी आमदार

समाजाच्या प्रश्नांशी नाळ जुळलेला लोकप्रिय समाजकारणी म्हणून उत्तमराव ढिकले यांचा लौकीक

होता. दिलखुलासपणा, संघटन कौशल्य आणि प्रश्न सोडविण्याची हातोटी हे त्यांच्या स्वभावाचे विशेष गुण होते. लोकाभिमुख कर्तृत्व हा त्यांच्या एकूणच वाटचालीतील गुण म्हणता येईल. त्यांच्या रूपाने सामान्यांसाठी झटणारा नेता हरपला आहे.

- विश्वास ठाकूर, संस्थापक अध्यक्ष, विश्वास बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुरंधर राजकारणी!

$
0
0

>> शैलेन्द्र तनपुरे

उत्तमराव ढिकले गेले यावर विश्वासच बसत नाहीये. वयाच्या पंचाहत्तरीतही सळसळता उत्साह व चैतन्याचा अखंड झरा असलेले ढिकले साहेब अशी अचानक एक्झिट घेतील, असे वाटले नव्हते. होऊ घातलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पॅनल निर्मितीत सध्या ते दंग असतांनाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ समाजकारण व राजकारणात संपूर्ण जिल्ह्यावर त्यांची अमीट छाप होती. त्यांना लोक साहेब, तर कुटुंबीय प्रेमाने दादा म्हणत. त्यादृष्टीनेही ते नाशिकच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने दादा होते.

शहरी व ग्रामीण भागातील सत्तेची जवळपास सर्व पदे त्यांनी भूषविली, यातच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पावती मिळते. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ते तत्कालिन नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष बनले आणि नंतरच्या पन्नास वर्षांत त्यांनी नाशिकच्या सर्वच क्षेत्रात अधिकारवाणीने मुशाफिरी केली. नगराध्यक्ष, महापौर, खासदार, आमदार ही प्रचलित राजकारणातील चढत्या भाजणीची पदे त्यांनी शब्दशः स्वतःच्या हिंमतीवर भूषविली. सहकारातील जिल्हा बँक, नाशिक सहकारी साखर कारखाना, कृषि उत्पन्न बाजार समिती, राज्य सहकारी बँक, सहकारी गृहवित्त महामंडळ, जिल्हा पतसंस्था फेडरेशन, राज्य सहकारी बँक प्रादेशिक निवड मंडळ अशा बड्या संस्थांवरही त्यांनी प्रदीर्घकाळ नेतृत्व केले. जिल्हा तालीम संघ, कबड्डी संघटना यासारख्या खेळाच्या संघटनांवरही त्यांनी आपली छाप उमटविली होती. जात्याच पहिलवान असलेल्या ढिकलेंनी राजकारणातही भल्याभल्यांना अस्मान दाखविले, पण त्यांचे कोणाशी पराकोटीचे शत्रूत्व कधी निर्माण झाले नाही. एका अर्थाने ते अजातशत्रूच होते. तसे नसते तर एवढी पदे एवढ्या प्रदीर्घकाळ त्यांना भूषविता आली नसती. त्यांच्या बाबतीत हे आश्चर्यच म्हणावे लागेल, कारण एवढ्या निवडणुका लढवूनही त्यांच्या नावापुढे कोणत्याही एका पक्षाचा शिक्का कधी राहिला नाही. त्यामुळेच लोक गंमतीने म्हणायचे की, उत्तमरावांना राजकारणातील हवा नेमकी कोणत्या दिशेने वाहते ते बरोबर कळते. अनेक जण तर त्यांच्या या पवित्र्यावर आपली दिशा ठरवायचे. जिल्ह्याच्या सर्व प्रमुख संस्थांवर ५० वर्षे एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखे राहणे आणि पुन्हा अँटी इन्कम्बसीचा फटका न बसणे हा तर खरोखरच चमत्कार होता. रुढार्थाने ते वकील होते, पण आयुष्यभर त्यांनी शेती अन् शेतकऱ्यांसाठीच आपल्या सर्व पदांचा रास्त वापर केला. लोकसभेत कांद्याची माळ गळ्यात घालून त्यांनी या प्रश्नाला मिळवून दिलेले देशव्यापी महत्व आजही अनेकांना स्मरत असेल. अभ्यासोनी प्रकटावे या समर्थ रामदासांच्या तत्वाचे मात्र ते तंतोतंत पालन करीत. विधिमंडळात त्यांची गाजलेली भाषणे व त्या जोरावरच त्यांना सातत्याने सभापती तालिकेवर स्थान मिळणे हा त्यांच्याप्रमाणेच नाशिकच्याही कौतुकाचा भाग होता. एखाद्या विषयाची माहिती अपुरी असेल तर ती मिळविण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करीत. अशावेळेस लहानमोठ्याचा विचार न करता ते ती माहिती मिळवीत. आजच्या इन्स्टंट जमान्यात तर ढिकलेंचा हा गुण विशेषतः तरुणाईला प्रेरणादायी ठरावा. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असत. त्यांचे बोलणे, भाषणाची स्टाईल यामुळे त्यांना नटसम्राट ही अनौपचारिक पदवी लोकांनी बहाल केली होती. त्यांच्या सारखे `उद्योग` इतर कोणालीही जमणे शक्यच नसल्याने हितचिंतक प्रेमाने त्यांना नटसम्राट म्हणायचे! आक्रमक राजकारणासाठी जसे ते प्रसिद्ध होते तद्वतच गोड बोलून आपला कार्यभाग साधण्यातही ते माहिर होते. त्यांच्या राजकारणाचा बाजच मुळी वेगळा होता. त्यामुळेच कोणत्याही एका पक्षाशी दीर्घकाळ बांधिलकी न ठेवताही ते खऱ्याअर्थाने यशस्वी राजकारणी ठरले. खरी गंमत तर वेगळीच आहे. काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना व मनसे अशा वेगवेगळ्या पक्षांच्या सावलीत त्यांची कारकीर्द बहरली तरी देखील कोणा एकाचा शिक्का त्यांनी स्वतःवर बसू दिला नाही. एवढेच नव्हे, तर पक्ष सोडल्यानंतरही त्यांच्याविषयी कधी कटूता कोणी ठेवली नाही. त्यांचा जनमानसातील वावरच एवढा जिवंत होता की त्यांना पक्षाच्या झेंड्याची कधी गरज पडली नाही, उलट पक्षांनाच त्यांच्या अस्तित्वाचे मोल अधिक असायचे. अनेक पुढाऱ्यांना त्यांच्या या गुणविशेषाची भीती वाटायची. असे असतांनाही यंदा त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून स्वतःहूनच थांबायचे ठरविले, तेव्हा अनेकांना त्यावर विश्वासच बसला नाही. धक्कातंत्राचा त्यांचा फंडा असावा असाच कयास अनेकांनी बांधला. पण त्यांना जणू कळीकाळाची चाहूल लागली असावी. त्यामुळेच त्यांनी आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देत चिरंजीवांना बाय दिला. त्यांनी ठरविले असते तर आपला वारसा त्यांना विधिमंडळातही नेणे अवघड नव्हते, पण जनमानसाची नस नेमकेपणाने माहित असल्याने त्यांनी मुलाला विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याचा जुगार खेळला नाही. त्यांच्यातील द्रष्टेपण हे असे प्रसंगोपात प्रतीत होत राहिले. त्यांच्या यशाचे गमक म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय हेच होते. पराभवाचे कधी तोंडही न पाहिलेल्या ढिकलेंना मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत मात्र, कधी यश मिळाले नाही. पण त्यांच्या चिरंजीवांना निवडून आणून त्यांनी आयुष्यातील ही कसरही भरून काढली. भन्नाट राजकारण करणाऱ्या या धुरंधर नेत्याची आकस्मिक एक्झिट मात्र, चटका लावून गेली!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजातशत्रू हरपला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ नेते उत्तमराव ढिकले यांच्या आकस्मिक निधनाने नाशिक जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. नाशिकच्या राजकारणात त्यांना अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते. पंचवटी सार्वजनिक वाचनालय, पंचवटी सेवाभावी संस्था, पंचवटी कला व क्रीडा मंडळ, पंचवटी नागरी पतसंस्था, पंचवटी महिला औद्योगिक सेवाभावी संस्था, पिंप्री सिध्द कृषी विकास संस्था या संस्थांची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, नासिक जिल्हा तालीम संघाचे माजी अध्यक्ष तसेच नासिक जिल्हा ग्रंथालयीन चळवळीत त्यांचा सातत्याने सहभाग होता. नाशिक जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर त्यांनी कायमच लढा दिला. त्यासाठी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने, सत्याग्रह केले. शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला होता. यासाठी त्यांच्यावर कारवाई होऊऩ दहा दिवस कारावासाची शिक्षा झाली होती. आळंदी धरणाची निर्मितीसाठीही त्यांनी लढा पुकारला होता. वालदेवी धरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा दिवसांचा सत्याग्रहही त्यांनी केला होता. नाशिक-सिन्नर-इगतपुरी तालुक्यात ऊस लागवडीसाठी त्यांनी तब्बल ३२ दिवस पदयात्रा केली होती. सुमारे ९५० कि. मी. पायी प्रवास व १२३ गावांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. नाशिक शहराचे महापौर असताना दर शनिवारी महापौर तुमच्या दारी हा उपक्रम सुरू केला होता तो ५२ शनिवार तो राबविला होता. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन असताना त्यांनी दर शनिलारी सर्व शाखांना भेटी देण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यांना राजकारण, समाजकारण त्याचप्रमाणे साहित्याचीही आवड होती. त्यांचे गल्ली ते दिल्ली हे आत्मचरित्र आणि यश आणि यशच (व्यक्तिमत्त्व विकास) ही पुस्तके १० फेब्रुवारी २००० रोजी प्रकाशित झाली होती. त्यांच्या निधनाने कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची मान्यवरांनी श्रध्दांजली वाहीली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ निधीत गैरव्यवहार नको

$
0
0

नरेंद्रगिरी महाराज यांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ नियोजन निधी हा साधू, संत, भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आहे. त्यात गैरव्यवहार करू नका, तो पचणार नाही, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी दिला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे नगरपरिषद आणि सिंहस्थ नागरी समिती यांनी साधू, महंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वामी सागरानंद सरस्वती यांनी भूषविले. सिंहस्थ नागरी समितीचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी प्रास्ताविकात सिंहस्थाचे धार्मिक महत्त्व विषद केले. अध्यक्ष गंगापुत्र यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. कुंभमेळा कामांच्या संदर्भात सर्व दोष शासनास देऊन चालणार नाही. यामध्ये नागरिकांची देखील जबाबदारी आहे. केवळ भाषणांनी प्रश्न सुटणार नाही, तर लहानथोरांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन नरेंद्रगिरी महाराज यांनी केले. प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी सर्वांच्या सहकार्याने कुंभमेळा यशस्वी करावयाचा आहे, असे सांगितले. बांधकाम सभापती तृप्ती धारणे यांनी कुंभमेळा ही विकासाची संधी आहे. या निमित्ताने शहरास मिळालेल्या पाणीपुरवठा योजनेने त्र्यंबक नगरीस नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे सिंहस्थ समितीचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप जोशी, पुरोहित बाळासाहेब चांदवडकर आदींसह मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

बैठकीस महंत शंकरानंद महाराज, ठाणापती रमेशपुरी महाराज, पिनाकेश्वर महाराज, राजेशपुरी महाराज, दुर्गानंद महाराज, महंत विचारदास महाराज आदींसह विविध आखाड्यांचे साधू, संत तसेच पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे, माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार, मांगीलाल सारडा, कैलास घुले, नगरसेवक संतोष कदम, गटनेते योगेश तुंगार, विजया लढ्ढा, शामराव गंगापुत्र आदींसह ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भागवत लोंढे, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कुंभमेळा हा विशिष्ट जाती धर्माचा नाही, तर राष्ट्रीय उत्सव आहे. सिंहस्‍थ निमित्ताने वैचारीक मतभेद, विचारमंथन होणारच आहे. कुंभमेळ्याची निर्मितीच समुद्रमंथनाने झाली आहे.

- रघुमुनी महाराज, बडा उदासीन आखाडा

गोदावरी प्रदूषण ही चिंतेची बाब आहे. तळेगाव काचुर्ली धरणाचे पाणी गोदावरीस जोडणे शक्य असून, शासनाकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे.

- हरिगिरी महाराज, आखाडा परिषदेचे महामंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवला मर्चंट बँकेत जनसेवा पॅनलची सरशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला मर्चंटस् को-ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी जनसेवा पॅनलने बाजी मारली. बँकेच्या विविध गटातील एकूण १५ जागांपैकी १३ जागा जिंकत या निवडणुकीत जनसेवा पॅनलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

येवला मर्चंटस् को-ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी एकूण १४ हजार २०५ मतदारांपैकी ९ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर सोमवारी येवला शहरातील सिद्धार्थ लॉन्सवर निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या देखरेखीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

सर्वसाधारण गटात जनसेवा पॅनलचे सूरज पटणी, धनंजय कुलकर्णी, अरुण काळे, पंकज पारख, विजयकुमार चंडालिया, मनिष काबरा, सुधीरकुमार गुजराथी, सुशीलचंद्र गुजराथी, राजेश भांडगे हे तर परिवर्तन पॅनलच्या पद्मावती शिंदे विजयी झाले. स्त्री राखीव जागेवर हर्षाबेन परेश पटेल व विजया विकर्णसिंग परदेशी या विजयी झाल्या. ओबीसी जागेवर बंडू क्षीरसागर विजयी झाले. अनुसूचित जाती/जमाती जागेवर जनसेवाचे उमेदवार तथा बँकेचे विद्यमान संचालक डॉ. यशवंत खांगटे विजयी झाले. येवल्याचे माजी नगराध्यक्ष व जनसेवाचे उमेदवार रामदास पहिलवान दराडे यांना भटक्या जाती/विमुक्त जमाती /विशेष मागास प्रवर्ग या गटातील एका राखीव जागेवर चुरशीच्या लढतीत परिवर्तनचे उमेदवार तथा भाजपा येवला शहराध्यक्ष मनोज दिवटे यांच्याकडून अवघ्या ९० मतांनी पराभव पत्करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहारात अळ्या निघाल्याने शाळेला लावले कुलूप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील वडनेर जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारात अळ्या आढळून आल्याच्या घटनेने सकाळी एकच खळबळ उडाली. रोजच्या प्रमाणे मंगळवारी शाळेत शालेय पोषण आहार वाटप झाल्यावर त्यात अळ्या आढळून आल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत घडल्या प्रकाबद्दल संताप व्यक्त करीत शाळेला कुलूप लावले आहे.

वडनेर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिल्यानंतर एका विद्यार्थिनीला आमटी भातात अळ्या-किडे आढळून आल्याने तिने यासंबंधी तत्काळ आपल्या पालकांना सांगितले. पोषण आहारात अळ्या आढळल्याने ही गंभीर बाब असल्यामुळे पालकांनी व ग्रामस्थांनी तत्काळ शालेय शिक्षण समिती अध्यक्ष बाजीराव वेताळ व इतर सदस्यांना ही बाब लक्षात आणून दिली. त्यामुळे पालक, ग्रामस्थ आणि समिती सदस्य यांनी लगेच शाळेत भेट देऊन शालेय पोषण आहाराची पाहणी केली. त्‍यांनाही पोषण आहारात किडे व अळ्या आढळून आले. तसेच, ज्या मुलांना शालेय पोषण आहार वाटप झाले होते. किडे व अळ्या असल्याने त्यांनी ते शालेय आवारात फेकल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, शालेय पोषण आहारात अशा प्रकारे अळ्या आढळल्याने संतप्त नागरिकांनी मुख्याध्यापिका सोनवणे यांना धारेवर धरीत जाब विचारला. पोलिसांनी मध्यस्थी करीत तत्काळ गटशिक्षण अधिकारी बच्छाव यांना सदर प्रकारची माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तत्काळ विस्तार अधिकारी तनाजी घोंगडे यांना घटनास्थळी पाठवून माहिती घेण्यास सांगितले. विस्तार अधिकारी घोंगडे यांनी पाहणी केली असता पोषण आहारात अळ्या आढळून आल्या. तसेच, शालेय पोषण आहाराचा तांदूळ आणि इतर साहित्यात देखील अळी, घाण आढळून आल्याचे निदर्शनास आले.

संतप्त नागरिकांनी याआधीदेखील वारंवार शालेय पोषण आहाराबाबत मुख्याध्यापिकांकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगितले. मात्र, याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करावी तसेच झालेल्या प्रकारची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले आहे. तसेच, या प्रकरणाची योग्य चौकशी झाल्याशिवाय शाळेत शालेय पोषण आहार शिजवू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

शालेय पोषण आहारात अळ्या आणि किडे आढळून येणे हा अत्यंत संतापजनक आणि गंभीर प्रकार आहे. यापूर्वी देखील ग्रामस्थांनी यासंबंधी वारंवार तक्रारी करून देखील त्यांनी याची दखल घेतली नसल्याने आता त्यांची तत्काळ बदली करावी. या प्रकरणाची तक्रार आम्ही शिक्षण अधिकारी यांच्याकडे देखील केली असून, योग्य ती कार्यवाही होत नाही तोपर्यंत शालेय पोषण आहार शाळेत शिजवू द्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. घडलेल्या प्रकारांचा निषेध म्हणून प्रतिकात्मक स्वरुपात शाळेला कुलूप लावले आहे.

- बाजीराव वेताळ, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, वडनेर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरी कॉलनीला नाही कुणी वाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

दिंडोरी रस्त्यावरील सी. डी. ओ. मेरी कार्यालयासमोर शासकीय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीला कुणी वालीच राहिला नाही की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. या वसाहतीमधील क्वार्टसची प्रचंड दुरवस्था झाली आहे. घरांची डागडुजीच केली जात नसल्याची ती कोलमडून पडण्याची वेळ आली आहे. परिणामी वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे हाल होत असून त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

मेरी वसाहतीतील मुख्य रस्ते सोडले तर अन्य अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचलेले दिसून येते. या साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. या डासांनी स्थानिक रहिवाशांना हैराण केले आहे. वसाहत मोठी असली तरी मेरी प्रशासनाने तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वसाहतीची प्रचंड वाताहत झाली आहे. याच परिसरात एका नामवंत संस्थेची मराठी व इंग्लिश माध्यमाची मोठी शाळा आहे. हजारो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. मेरी कॉलनीतच असलेल्या या शाळेत दररोज मुलामुलीना यावे लागते. रहिवाशांसह शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनेक वेळा मागणी करूनही वसाहतीची दुरुस्ती केली जात नाही. परिसरात राहणाऱ्या सर्वांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष

स्थानिक रहिवाशी महापालिकेच्या नगरसेवकांना मते देऊन निवडून देतात. रहिवाशांना वेगवेगळी आश्वासने दिली जातात. पण सुविधा कोणत्याही मिळत नसल्याची स्थानिकांची तक्रार आह. वसाहत मेरी कार्यालयाने उभारलेली असल्याने त्यांच्याकडूनच मूलभूत सुविधा पुरविल्या जातील, अशी उत्तरे देत रहिवाशांची बोळवण केली जात आहे. महापालिका व मेरी कार्यालय दोन्हींकडून दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवाशांची पुरती कोंडी झाली आहे. मेरी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, ड्रेनेजची कामेही करावी, नियमित साफसफाई करण्यात यावी, कचराकुंडीची सोयही करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

शेकडो फ्लॅट रिकामे

मेरी वसाहतीत शेकडो सदनिका रिकाम्या आहेत. कोणीही राहत नसल्याने या फ्लॅटची प्रचंड वाताहत झालेली आहे. भुरट्या चोरांनी दरवाजे, खिडक्या, चौकटी, पाण्याचे नळ पंखे चोरून नेले आहेत. मात्र, याकडे मेरी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारच्या होणाऱ्या या नुकासानीचे कोणालाही सोयरसुतक नाही. मेरी कॉलनीमध्ये बहुतांश चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी राहतात. अन्य राज्य सरकारी कर्मचारी सुद्धा राहतात. मात्र, वर्ग १, २ व ३ चे कर्मचा ऱ्यांसाठी असलेल्या सदनिका रिक्त आहेत.

बत्ती गुल; सापांची भीती

मेरी कॉलनीतील अंतर्गत भागात पथदीप बंद आहेत. त्यामुळे रात्री ये-जा करतांना पुरेसे लाईट नसल्याने भीती वाटते. सर्वत्र झाडी वाढल्याने आपण जंगलात आलो की काय असा भास बाहेरून प्र‍वेश केल्यानंतर होतो. भरदिवसा सुद्धा भीती वाटते. मोकाट जनावरे विविध प्राणी तसेच मोठ मोठे साप अगदी सहजतेने दिसतात. शाळेच्या प्रांगणातही साप येतात. शाळा व्यवस्थापनाकडून शाळेच्या आवारात साफसफाई केली जाते. अनेक सदनिकांवर मोठी झाडे वाढल्याने त्या ढासळू लागल्या आहेत.

टोकाची भूमिका नको

मीरा आणि प्रसन्न यांना मुलगी झाली. काही महिन्यातच मीराने नोकरी सुरू केली. सासूबाई घरी असल्यामुळे मुलीला कोणी सांभाळायचं प्रश्नच नव्हता. त्यांनीही ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. ९ ते ६ या नोकरीच्या शेड्युलमध्ये अडकल्यानंतर मुलीची आंघोळ, जेवण, तिच खेळणं या सगळ्या जबाबदाऱ्या मीराच्या सासूवर पडल्या. यामुळे मीरा निर्धास्त झाली आणि अधिक वेळ बाहेर देऊ लागली. पण कालांतराने तिचं दुखणं-खुपणं, तिचं रडणं, तिला फिरायला घेऊन जाणं, मीरा आणि प्रसन्न एकत्र बाहेर किंवा जाताना तिला सांभाळणं या जबाबदाऱ्याही तिने सोयिस्कररित्या सासूवर ढकलल्या. मूल झाल्यानंतरही आपल्याला कोणतीही हौस, कोणताही आनंद कॉम्प्रमाईज करायचा नाही, अशीच मीराची लाईफस्टाईल बनली.

अमित आणि स्वाती यांनाही वर्षभरापूर्वी मुलगा झाला. प्रेग्नन्ट असल्याची बातमी समजताच स्वातीने नोकरी सोडली. मुलगा झाल्यानंतर तिचा प्रत्येक क्षण त्याच्याभोवती घुटमळू लागला. घरातील सासू सासरे, नवरा यांच्याकडे फारसं लक्ष न देता ती केवळ मुलावर लक्ष केंद्रित करू लागली. त्याचं रडणं, जेवण, शी-शू, त्याला फिरायला घेऊन जाणं, त्याच्यासाठी शॉपिंग करणं यामध्ये तिने कोणालाच सहभागी होऊ दिलं नाही. अगदी रात्री उशिरापर्यंत बाहेर जायचं असेल तरीही ती त्याला आपल्यासोबतच ठेवू लागली. आपल्याशिवाय त्याच्याबरोबर कोणीच असणार नाही याचीच ती अधिक काळजी घ्यायची.

या दोन्ही भूमिका अत्यंत टोकाच्या आहेत. याचे थोडे चांगले तर अधिक प्रमाणात वाईट परिणाम तुमच्या मुलाला भोगावे लागतील. तुम्ही ओव्हर कॉन्शियस असाल तर तुमचं मूल केवळ तुमच्या व्यतिरिक्त कोणालाच जवळ करणार नाही. यामुळे लहानपणापासून होणारी सोशल लाईफची ओळख त्याला होऊ शकणार नाही. तसेच तुम्ही जर त्याच्या बाबतीत बेफिकीर असाल तर त्याचे संगोपन योग्य पध्दतीने होईलच याची खात्री नाही. या जबाबदारीला कंटाळून तुमच्या कर्तव्य म्हणून मूल सांभाळतील. त्यातही त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मूल जन्माला आल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन आपली जीवनशैली बदलायला हवी.

- नोकरीची वेळ सोडून अधिक वेळ मुलाला कसा मिळेल याचा प्रयत्न करा. - नोकरी करत नसाल तर मुलाभोवती न घुटमळता त्याला काही काळ घरच्या इतर व्यक्तींकडे सोपवा. - मूल आजारी असेल तर त्याची जबाबदारी घेणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. - तुमच्याबरोबरच कुटुंबातील अन्य सदस्यांची ओढही त्याला वाटायला हवी. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याला घरच्यांचा लळा लागू द्या. - मुलाची संपूर्ण जबाबदारी घरच्यांवर टाकल्यास मुलाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिक जबाबदारी पालकांनीच उचलायला हवी. - सुटीच्या दिवशी बाहेरची कामे लवकर आटोपून उरलेला संपूर्ण वेळ मुलंसोबत घालवण्याचा प्रयत्न करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीचा बाजार पुन्हा रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

देवळालीगावचा सोमवारी भरणारा प्रसिद्ध आठवडे बाजार हा पुन्हा रस्त्यावर आल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. तो आठवडे बाजार पटांगणावर भरविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

येथील आठवडे बाजाराला मोठे परंपरा आहे. बाजार पटांगणापासून ते मोहम्मदीया चौकापर्यंतच्या रस्त्यावर आठवडे बाजार भरतो. मात्र, वाहतुकीची कोंडी होत असल्याने माजी नगरसेवक भैय्या मणियार, शिवसेनेचे विभाग प्रमुख नितीन चिडे, शिरीष लवटे, गिरीश लवटे, राजेश फोकणे, राजेंद्र जाचक आदींनी व्यापारी आणि विक्रेत्यांचे प्रबोधन करून त्यांना बाजार पटांगणावर जागा करून दिली. त्यामुळे वाहतुक सुरळीत झाली. पायी जाणाऱ्यांनाही दिलासा मिळाला. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून काही स्थानिक कार्यकर्त्यांनी पुन्हा व्यापारी आणि विक्रेत्यांची दिशाभूल करुन रस्त्यावर बाजार भरवला, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. महापालिकेने याबाबत कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बाजारा पटांगणावरच बाजार भरवावा अशी लोकांची मागणी आहे. परंतु, काही जण त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही पुन्हा विक्रेत्यांचे प्रबोधन करून बाजार स्थलांतरीत करू.

- भैय्या मणियार, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किंबहुना!

$
0
0

समाजसेवक एन. एम. आव्हाड यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आज, बुधवारी 'अमृत एनेम' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एनेम लिखित 'पसायदान' वरील 'चेतना चिंतामणीचा ठाव' या निरूपणरुपी पुस्तकाचे प्रकाशन संत तुकाराम अध्यासन पुणे विद्यापीठाचे प्रमुख ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहवितकर यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा 'शगुन' मते नर्सरी, सावरकर नगर, नाशिक येथे आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एक लेखांश...

पसायदानात ज्ञानदेवांनी पहिल्या सहा ओव्यांत आत्मोन्नतीची वाटचाल, प्रगतीचा आलेख दिला आहे. सामाजिक शांतता, एकता, आत्मियता यांचा एकप्रकारे नकाशाच दिला आहे. परंतु, सातव्या ओवीचा पहिलाच किंबहुना सर्व विचारमालिका सोडून, बदलून पुढे आडवा येऊन वाचकापुढे उभा राहतो. यापूर्वी जे काही सर्व कथन केले, सांगितले, त्यानंतर हा मकिंबहुनाम शब्द योजून त्यांनी विचारप्रणाली बदलली आहे. वेगळी वाट धरली आहे. वेगळा मार्ग दर्शविला आहे, असे वाटते.

किंबहुना म्हणजे वेगळ्या रितीने, वेगळ्या पद्धतीने, किंवा दुसरा विचार केला तर, किंवा तसे पहायचे तर असाही अर्थ घेता येतो. किंबहुना हा शब्द साधकास वेगळ्या वाटेने, वेगळ्या मार्गाने घेऊन जाण्यास जसा पाहुणा येतो. त्यांची विचारप्रणाली समजते व किंबहुना या शब्दाची उचित पेरणी आपल्या लक्षात येते. या शब्दाने वेगळी पद्धत अगदी थोडक्यात व्यक्त केली असली तरी ती एक वाट दाखविलेली दिसते. केवळ वेगळी वाटच नाही, पण आत्मोन्नतीची जवळची वाट (शॉर्टकट) दाखविलेली दिसते. हा मार्ग जवळचा, खात्रीचा, भरवशाचा व स्वातंत्र्याचा भासतो. तो इतका जवळचा आहे की, दो दिनोमें साक्षात्कार वाटावा किंवा दोन क्षणात आत्मोन्नती मिळवावी.

हा झाला पहिला आत्मोन्नतीचा सामाजिक सुराज्याचा, रामराज्याचा महामार्ग. या वाटेने जो कोणी जाईल तो उन्नत होईल. त्यास मोक्ष लाभेलच. परंतु, सामाजिक शांतता, सुबत्ता इतकी मजबूत असेल की, कोणी दुष्ट राहणार नाही. कोणी वंचित, पददलित राहणार नाही. स्वधर्म सूर्याच्या प्रकाशाने समाजजीवन उजळून निघेल. परंतु मकिंबहुनाम हे शक्य झाले नाही. त्यामार्गाने जाणे शक्य नाही. ज्ञानी, पंडितांचा, महंत महात्म्यांचा संपर्क शक्य नाही. त्यांच्याकडून सकारात्मक सहकार्य लाभले नाही तर खेळ संपला का? आत्मोन्नतीचा विषय संपला का? उत्तर आहे की तसे नाही. तसे शक्य नसले तर किंबहुना दुसरा मार्ग आहे.

ज्ञानदेवांचा सारा अट्टाहास ज्ञानातून व्यक्तिगत व सामाजिक उन्नती, प्रगती व्हावी हा आहे. तो मार्ग गुरूमार्गाने अनुसरून पहावा. किंबहुना ते शक्य नसेल तर दुसरा मार्ग ते पुढे मांडतात. त्यांचे उन्नतीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय त्यांना शांतता लाभणार नाही. मुक्ती मिळणार नाही. तोपर्यंत त्यांना पसायदान मागण्याचा हक्क व अधिकार राहणार नाही. एकदा सर्व काही सुखमय झाले की ते पसायदान घेऊन जाण्यास मोकळे होतील ही अपेक्षा आहे. तसे झाले तरच ज्ञानिया सुखी होणार आहे. ही शर्त आहेच.

हा दुसरा मार्ग व्यक्तिगत निष्ठेचा आहे. आपल्या आपण अनुसरावयाचा मार्ग आहे. ज्ञानमार्गापेक्षा कर्मयज्ञातून साधण्याचा मार्ग आहे. कोणी कितीही मोठा असेल, त्यापुढे हात न पसरता, त्यांचे लांगुलचालन न करता कर्म मार्गानेसुद्धा आत्मोन्नती करता येते. श्रीमद्भगवतगीतेची, तसेच ग्रंथ ज्ञानेश्वरीची हीच अपेक्षा आहे. दूध तापविल्यावर वर साय यावी तसे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या निर्मिती प्रपंचातून पसायदान आपोआप वरती आले आहे. ते सर्वसुखी, समाधानीही असतात. जसे त्या कर्मवीर सर्वसुखी माणसासारखे. या ज्ञानमहर्षींना कोणतीही उणीव नसते. उच्च शिक्षापात्र हा ग्रंथकार, पुस्तकलेखक, नाटकलेखक सदाही प्रसन्न असून सुखी समाधानी असतो. हा बुद्धिजीवी व तो सर्वसुखी कर्मयोगी यांची जोड सुख, समाधान मापदंडात घातली गेली आहे. आत्मउन्नतीच्या प्रवासात उच्च पातळीवर पोहोचलेले कर्मवीर व ज्ञानयोगी यांची दृष्टादृष्ट व्हावी व त्यातून विजयाचा व जिंकल्याचा इशारा व्यक्त व्हावा. तो एकप्रकारे शकून असेल. ती पूर्णत्वाची खूण असेल. तिसऱ्या माणसाला समजून घेण्यास सोपे असेल अशी ती दृष्टादृष्ट विजयाच्या सूचनेसह व्यक्त होण्याची अपेक्षा आहे.

त्या दोन महानुभवाची दृष्टादृष्ट समजून घ्यावी लागेल. एकमेकाकडे पाहून त्यांनी केलेला इशारा पुरेसा आहे. पूर्णत्वाचा आहे. कार्य पूर्णत्वाचा आहे व पुढे बाजूला होण्यास, मोकळे होण्यास स्वातंत्र्य देणारा आहे. तसेच तो जिंकल्याचा इशारा आहे. विजयाचा इशारा आहे. निवडणुकीत मतमोजणी संपत आलेली असताना दोन कार्यकर्ते प्रवेशद्वारी व्ही आकाराची दोन बोटे उंचावून इशारा करतात. ती दृष्टादृष्ट पटते. पूर्णत्वाची साक्ष मिळते. क्रिकेटच्या खेळात गोलंदाजाकडून जेव्हा फलंदाज बाद होतो. त्याचा त्रिफळा उडतो किंवा झेल जातो, तेव्हा गोलंदाज व क्षेत्ररक्षक हात उंचावून टाळी देतात. ती दृष्टादृष्ट विजयी समजावी. झालं काम झालं. साध्य झालं. लाभलं मिळाल्याची ती खूण, 'दृष्टादृष्ट विजये' हा इशारा ज्ञानेशांना समयसूचक वाटतो. कार्यपूर्तीचा वाटतो. निरोप घेणेस योग्य मुहूर्त वाटतो. म्हणून समाजाच्या विविध घटकांत 'दृष्ट विजये' हा इशारा आपसांत मिळावा. ऑल इज वेल हे सर्वांनी गुणगुणावे. सर्वेपि सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामय: यासाठी सामुदायिक समाधान ही औचित्याची खूण आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास शेतकरी व कृषी उत्पन्न व्यापारी व कृषी उत्पन्नाचे उपभोक्ते यांचे देता येईल. शेतकऱ्यांना योग्य किफायतशीर भाव मिळाला. व्यापाऱ्यास त्यांचा योग्य लाभ झाला व शेवटी उपभोक्त्यास किफायतशीर, समाधान मर्यादेपर्यंत खर्च झाला तर सर्वांची दृष्टादृष्ट विजये होईल. कृषी उत्पन्नाचा रथ संथगतीने अखंड पण समाधानाने चालू राहील. परंतु असे होत नाही.

सर्वेपि सुखिना ही अवस्था कठीण आहे. म्हणून ज्ञानदेवांनी सामाजिक 'दृष्टादृष्ट विजये' ही शर्त ठेवली आहे. सर्वसाधारण शिक्षित वा अशिक्षित सुखी संसारी माणूस आपले आध्यात्मिक व्रत पाळीत अखंड भगवंताचे नामस्मरण करतो. तो घटक व बुद्धिजीवी ज्ञानी, बुद्धिवंत माणूस त्यास ग्रंथ संपदेतून चांगला मान, महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्ञानकोशात त्याला अंतर्गत पूर्ण समाधान लाभले आहे. तो घटक यांचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे. त्यांची दृष्टादृष्ट विजये व्हावी. समाधानाचा श्वास एकत्र घ्यावा. आनंदाचा क्षण एकत्र अनुभवावा याची गरज आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी एकमेकाकडे पाहतात. गावचे धरण भरून सांडवा वाहायला लागला. खोल विहिरींची पाणीपातळी वर आली की एकप्रकारे आनंदाची गावभर लहर येते. तो एक सामुदायिक आनंदसोहळा साजरा होतो. सुखस्वप्ने पाहण्याचा तो काळ असतो. भविष्याची चिंता कमी करण्याची ती वेळ असते. तिला 'दृष्टादृष्ट विजये' वेळ म्हणता येईल. समाधान संतोषाची आम लाट म्हणजे विजयी दृष्टादृष्ट.

पसायदानाचे अवलोकन केल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न शिल्लक रहायला नको. कारण ज्ञानेश्वरी समजल्यानंतर पुढे काय? याचे उत्तर म्हणजेच पसायदान आहे. ज्ञानेश्वरीचे पारायण करून कोणत्या मार्गाला लागावे ही वाट पसायदानाने दाखवली आहे. पसायदानानंतर ज्ञानदेवांना स्वत:ला वेगळी वाट धरायची आहे. त्यांच्या मते त्यांचे अवतारकार्य संपत आले आहे. संगतीला आता सात दिवस घालवायचे आहेत. माणसांत रमावयाचे आहे. सर्वदा सुखी झालेला समाज एकदा डोळे भरून पहावयाचा आहे. इश्वरनिष्ठांशी विजयी दृष्टादृष्ट व्हायची आहे. भावंडांत आवडीने रहावयाचे आहे. संत नामदेवासोबत काही काळ घालवायचा आहे. म्हणून त्यांना पसायदानानंतर निरोप घ्यायचा आहे. सर्वेपि सुखी समाज पाहून संतोष पावायचे आहे. तेव्हाच निरोप समारंभ घडवायचा आहे.

आपल्या तिन्ही संसारी भगवंतांचे निरंतर मनन, चिंतन करणारा, फार प्रसिद्ध नसलेला सर्वसामान्य माणूस आपल्या कर्मयोगाने मोक्षाप्रती सहज, सुलभतेने पोहोचतो. तसेच ग्रंथनिर्माते विद्वान, जगप्रसिद्ध बुद्धिजीवी, महापंडित आपल्या ज्ञानमार्गातील एकाग्रतेमुळे व असीम निष्ठेतून मोक्षाला पात्र ठरतो. त्यालाही मोक्ष मिळण्याचा अधिकार पोहोचतो. तो सर्वसाधारण माणूस ते जगप्रसिद्ध बुद्धिवंत शेवटच्या क्षणी एकच अवस्थेत येतात. दोघे भलेही दोन वेगवेगळ्या वाटेने आले तरी शेवटी भगवंताच्या दारी एकत्र येतात. त्यांची दोघांची दृष्टादृष्ट किंवा भेट ही सार्वजनिक सुखाची, समाधानाची लहर असते. ती समाजोन्नती आहे. हे विश्व सहवासाला योग्य ठरते. यापुढे त्यांना जास्त काही सांगण्या शिकविण्याचे काम नाही. म्हणून पसायदान मागावयाचे आहे. निरोप समाधानाने घ्यावयाचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images