'महापालिकेच्या महसुलात वाढ करणारा तसेच शहरातील महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जात असतानाही गोविंदनगर परिसरातील समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय' असा आरोप करत नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांनी शुक्रवारच्या स्थायी सभेत अधिका-यांना जाब विचारला.
↧