कादवा सहकारी साखर कारखान्यामुळे उभ्या बागेतली द्राक्ष खराब झाल्याने नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात द्राक्ष फेकल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
↧