डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करणे ही काळाची गरज असून भारताकडे त्यांच्या अमूल्य अशा विचारांचा ठेवा आहे. हाच ठेवा भविष्यकाळात मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.
↧