नाशिक, नगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग करा, या मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका गुरुवारी, २ मे रोजी सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली.
↧