जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून गुरुवारी उष्माघाताने पाचजणांचा मृत्यू झाला. सध्या येथील तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. भडगाव तालुक्यातील भोरटेक बुद्रुक येथील प्रभाकर वाणी (२२) या तरुणाने भर उन्हात पाणी भरल्याने त्यास अस्वस्थ वाटू लागले.
↧