ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे आणि त्यांच्या श्रमाला आर्थिक प्रतिष्ठा मिळवून देणे हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून यशस्विनी सामाजिक अभियानाची सुरुवात झाली आहे.
↧