पावसाळा म्हटले की चमचमीत खाण्यासाठी मन आतूर झालेले असते. मग पाऊस पडत असताना खावीशी वाटणारी कांदाभजी असो किंवा गरमागरम वडापाव. हे पदार्थ खाताना आपण पावसाळा लागलाय याचा मात्र आपण विचारच करीत नाही.
↧